आ आ आंदोलनाचा

       आजकाल या आंदोलनांचे पेव फुटले आहे, असं म्हणल्यास अतिशयोक्ती होणार नाही. जो तो हे आंदोलनाचं हत्यार उचलत आहे. शेतकरी, कर्मचारी आणि आता विद्यार्थी!  काय गंमत आहे नाही, आंदोलन कधी, कोणी आणि कशासाठी करावं हे इतिहासात शिकण्याच्या काळात आंदोलन करण्या इतपत ही पिढी प्रगल्भ झाली?           महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी परकियांच्या विरोधात हे हत्यार उपसले होते आणि ते सुद्धा अहिंसेच्या...

Continue reading...

संवेदना-सहवेदना

        डोळे पुसणारं कोणी नसेल           तर रडणं व्यर्थ आहे              रडणारं कोणी नसेल तर             मरणही व्यर्थ आहे.      खूप अर्थपूर्ण अशी ही चारोळी सहजच बरंच काही सांगून जाते.  कोणाकडूनही दुखावला गेलेला रडवेल होतो त्यावेळी पाठीवर हात ठेवून डोळे पुसणारं  कोणी भेटेल अशी वाट पाहत असतो निदान...

Continue reading...

‘ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ‘

             आषाढी, कार्तिकी भक्तजन येतात आणि पांडुरंगाचे दर्शन घेतात. हि वारीची परंपरा फार प्राचीन आहे. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई यांच्यासह वारी करणारे वारकरी आजही परंपरागत वारी, करताहेत. खरंच किती विलक्षण अनुभव असेल हा. “एक तरी ओवी अनुभवावी” त्याप्रमाणे एकदा तरी वारी करावी हे खरं. तो योग जेंव्हा येईल तेंव्हा घ्यावाच पण  घरात बसून रोजच्या वारीतील घडामोडी टिव्ही वर बघून सुद्धा...

Continue reading...

नातं

                नातं           माणसाशी माणसाचं नातं              कधी रक्ताचं, कधी मैत्रीचं                 तर कधी कामापुरतं                  माणसाचं माणसाशी नातं |                  कामापुरत्या नात्यात             ...

Continue reading...

आई कुठे काय करते??

       सध्या विशेष गाजत असलेली मालिका, “आई कुठे काय करते?” च्या निमित्ताने.      मालिकेच्या नावामुळे मी प्रभावित झाले आणि काही भाग पाहीले सुरुवात जरा ठीक वाटली पण त्यातही पती व सासू जरा खटकतच होती. मुळातच मला कौटुंबिक कलह, राजकारण हे सगळं बघायला आवडत नाही पण हेच सगळं बायकांना आवडते असा “सो कॉल्ड” समज असणारी आणि ते खरंच आवडणारी मंडळी सुद्धा समाजात आहेत, हे...

Continue reading...

श्रद्धा

  श्रद्धा, गुरूपौर्णिमेच्या दिवशी मुलगी झाली म्हणून हे नाव ठेवले आई-बाबांनी. श्रद्धाला मात्र खूप राग यायचा जुन्या पद्धतीच्या या नावाचा. तसंही १२-१३ वर्ष वयाच्या मुलीला हे नाव न आवडणं स्वाभाविक होते, त्यातून आज तिच्या मैत्रिणींनी तीला,” किती कठीण नाव आहे गं तुझं” असं म्हणल्या मुळे ती जास्त नाराज होती. इंग्लिश मिडीयम मध्ये शिकत असलेल्या ते Name meening less  आणि कठीण वाटणंही बरोबरच होतं.     ...

Continue reading...

मार्मिक

    “काही बोलायाचे आहे           पण बोलणार नाही…”      बोलणं हे संवाद साधण्याचे माध्यम आहे. लिहून किंवा वाचून सुद्धा तो साधता येतो पण बोलणं हे जास्त प्रभावी आहे. सभोवताली अनेक प्रकारचे लोक असतात, खूप बडबडे, कमी बोलणारे, मोजक्या शब्दात आपलं मत मांडणारे. अशी बरीच लोकं असतात. गप्पीष्ट,मुखदुर्बल अशी अनेक विशेषणं लावता येतील. मुद्दा असा आहे की संभाषण किंवा संवाद हा...

Continue reading...

अनोळखी

      ” कितीदा नव्याने तुला आठवावे          डोळ्यातले पाणी नव्याने वहावे..”       एखादी व्यक्ती आपली म्हणतो तेव्हा ती आपल्या चांगल्या परिचयाची आहे इतकंच खरं असतं कारण मुळात माणूस हा समाजप्रिय, तो समाजात राहून आसपासच्या लोकांना जाणून घेण्याचा, त्यांच्या सोबत राहाण्याचा आग्रह धरत असतो कारण ओळखीच्या लोकांमध्ये सुरक्षित वाटत असते. माणूस ओळखीचे असणे आणि माणसाला ओळखणे ह्यात बराच फरक...

Continue reading...

विस्मृती चे वरदान

        ” भलेबुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे             क्षणभर……”      स्मरणशक्ती चांगली असणं हे तल्लख बुद्धी चे लक्षण आहे. सर्वसाधारणपणे विसराळू माणसाची समाजात चेष्टा होते किंवा निर्बुद्ध समजले जाते. इतिहास तज्ञ बाबासाहेब पुरंदरे वयाच्या  शंभरीतही तारखांसह इतिहासातील दाखले देऊन सांगत असत. हे खरंतर, काय लक्षात ठेवावे आणि का? याचेच उत्तम उदाहरण आहे. आठवायचेच असेल तर,”...

Continue reading...

ही वाट दूर जाते

    “ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा माझ्या मनातला का तेथे असेल रावा..”      जन्मापासून माणूस एखाद्या ठिकाणी राहात असतो. बालपण तिथेच जाते. काही घटना,जागा, लोक, आसपासचा परिसर ह्य गोष्टी मनात खोलवर जाऊन बसतात, व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पाडतात. पुढे जाऊन शिक्षण, नोकरी किंवा कोणत्याही कारणांमुळे घरं बदलली जातात, आठवणी पुसट होत जातात, लोक विस्मृतीत जातात. हे खूपच स्वाभाविक असते. तरीही काही संदर्भ समोर आले...

Continue reading...