जुन्या परंपरांना जसा इतिहास असतो तशाच किंबहुना जरा जास्तच दंतकथा सुद्धा जोडलेल्या असतात. ऐतिहासिक वास्तू , किल्ला इतकेच नाही तर थोर पुरुषांच्या मागे सुद्धा या कथा चिकटलेल्या किंवा चिकटवल्या गेलेल्या असतात. राजस्थान पाहताना तर पदोपदी हे जाणवते. कित्येकदा मनाला न पटणारे प्रसंग शौर्य कथा म्हणून ऐकवले जातात. त्या गोष्टींना विरोध करण्याचा प्रश्नच नसतो कारण तो भावनिक मुद्दा झालेला असतो. लोकांना हे कळून...
Continue reading...दिल्ली दरबार
काही दिवसांपूर्वी आम्ही गोव्याला जाऊन आलो. “उन्हाळ्यात गोवा!” असं अनेकांनी विचारलंही पण सगळ्यांना जमेल अशी हीच वेळ सोईची होती. असो, ४ दिवसांच्या मुक्कामात आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जेवण घेतले पैकी एक दिवस ‘दिल्ली दरबार’ नावाच्या हॉटेल मध्ये (चेनरेस्टोरंट) जेवण घेतले. दिवसभर फिरून संध्याकाळी फेरीबोट मध्ये फिरल्यावर जवळच हे हॉटेल होतं. तिथलं जेवण छान असतं असं ऐकलं होतं. पार्किंग मधून गाडी काढून चालवत...
Continue reading...सरप्राइज
सरप्राइजेस आवडतं नाही असा माणूस विरळाच. प्रौढ आणि प्रगल्भ असण्याचा कितीही आव आणला तरी मनातून मात्र ही सरप्राइजेस सगळ्यांनाच आवडतात. वाढदिवसाच्या दिवशी, anniversary, एखाद्या स्पेशल अचिव्हमेंट नंतर आपल्या जवळच्या कोणीही सरप्राइज दिलं तर आनंद द्विगुणित होईल हे निश्चित. खरंतर आजकाल हे फॅड जरा जास्तच वाढलंय. सरप्राइज देण्याच्या च्या नादात कधी कधी अशा काही गंमती होतात की वेगळंच सरप्राइज...
Continue reading...अन् पान कधी पालटलं……
आयुष्याच्या पुस्तकाचं पान कधी पालटलं कळलंच नाही. लहान असतो आपण आणि सारं घर नाचत असतं आपल्या भोवती फेर धरून मग कधी एक दिवस आपल्याला नाचवायला लागले सगळे ...
Continue reading...मला आवडलेले नाटक
चित्रपट बघण्यापेक्षा मला नाटक बघायला मनापासून आवडतं. लहानपणापासून पुण्यात बरीच नाटकं बघीतली. नाटकांवर लिहिले मात्र नाही कधी. “मनात माझ्या” च्या निमित्ताने काही चांगले शेअर करावं असं वाटलं म्हणून प्रथमच मी नाटक ह्या विषयावर लिहीत आहे तरी कसं वाटलं लिखाण हे नक्की सांगा. “आमनेसामने” नावाचं नाटक नुकतेच पाहीले. मंगेश कदम आणि लीना भागवत ही परिचित कलाकार मंडळी आहेत म्हणून...
Continue reading...नाशिक रथयात्रा एक साठवण
चैत्र महिना सुरू होतो आणि सुरू होते ‘रामपर्व’. गुढीपाडवा ते रामनवमी या दिवसात बऱ्याच ठिकाणी उत्सव साजरा केला जातो, नाशिकचे काळाराम मंदिरात या उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नऊ दिवस उपवास, सांस्कृतिक कार्यक्रम, रामायण- महाभारत या विषयावर किर्तनं, प्रवचनं हे राममंदिरात चालू असते. अतिशय सुंदर आणि प्रसन्न वातावरण निर्माण झालले असते. रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे दशमीला रामयाग असतो आणि एकादशीला रथयात्रा काढली जाते. या...
Continue reading...गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
मराठी भाषेचा गोडवा वृद्धिंगत होत राहावा मना मनातील दुरावा दूर व्हावा कडू लिंबाचा पाला, साखरेची गाठी, रेशमी वस्त्र अन् तांब्याचा गडू उभारू संस्कारांची गुढी ...
Continue reading...काजवा
आपल्या कविता आपल्या पुरत्या सिमीत असतात भावभावनांच्या हिंदोळ्यावर डोलत असतात सावरकर,अटलजींसारखे कवी ...
Continue reading...अस्तित्वाच्या खुणा
मित्र आणि मैत्रिणींनो, मी सौ मंजिरी जानोरकर एक सर्व सामान्य गृहिणी. Graduation पूर्ण झाले आणि सुस्थळी विवाह करून टिपीकल गृहिणी झाले, यात विशेष असे खरंच काही नाही पण लिखाणाची आवड होती आणि मनातले विचार लिहीत होते. मुलांच्या जन्मानंतर त्यांच्याच शाळेत पालक-शिक्षक संघाचे काम काही दिवस केले. शिक्षिका होण्याची उर्मी होतीच त्यामुळे असेल कदाचित शिक्षकांच्या समस्या समजून घेता आल्या आणि त्या मांडता...
Continue reading...मोठं मन
आई नेहमी सांगायची शिकून मोठे व्हा पण मन सुद्धा मोठं करा, त्या वेळेस म्हणजे काय ते कळत नव्हते. हळूहळू जसजशी वयाने वाढत गेले तसं तसं मन मोठ्ठं करणं म्हणजे काय ते समजायला लागले अजूनही तितकं जमलेलं नाही कारण ते तितकं सोपं नाही. आज मागे वळून बघताना त्या वेळची आई आठवते आणि आईला हे किती सहजपणे जमलं होतं याचं आश्चर्य वाटते. आपल्या...
Continue reading...
