Uncategorized

मालिकांचे बदलते युग

        “बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत,            कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात.”       बऱ्याच वर्षांपूर्वी टि.व्ही. वर मालिका प्रकार सुरू झाला आणि चांगलाच रुजला. मध्यमवर्गीय कुटुंबातील लोक या मालिकांमुळे बरेच प्रभावित झाले. संध्याकाळी दिव लागले की देवाचे म्हणून जेवताना मालिका पाहण्याचा जणू पायंडाच पडला. सहज ओघवते संवाद आणि होणारे चांगले संस्कार ह्यामुळे कोणी त्यावर आक्षेप...

Continue reading...

रूढी

       दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी||       अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी||      नवरात्राच्या निमित्ताने नवदुर्गांचे पुजन, जागरण आणि कुलधर्म इत्यादी गोष्टींचे परंपरेप्रमाणे पालन झाले, म्हणजे तसे ते दरवर्षी होतेच. मागचे वर्ष कोव्हिड मुळे जरा शांततेत गेले तरी घरातल्या घरात सगळ्यांनीच साजरे केले नक्की.         कोव्हिडच्या काळात चक्क गुन्हेगारांनी सुद्धा बहुतेक लॉकडाऊन पाळला असावा. कोरोना शिवाय इतर कोणत्याही बातम्या...

Continue reading...

जागर आईचा

     आई अंबिके, रणचंडीके  तू जागी  हो आता || माजला वासनासूर  अत्याचार पसरला सर्वदूर  ना उरला कोणी त्राता  तू जागी हो आता ||  घेऊन हाती खड्ग़ं  करी कामासूरा भग्नं  रक्षी रक्षी या भक्ता  तू जागी हो आता || हे दयानिधी,करुणामयी  असशी जरी तू  माता  त्राही त्राही करी ही जनता  तू जागी हो आता || आई अंबिके, रणचंडीके तू जागी हो आता||      ...

Continue reading...

ऋतू गंध

          “ऋतू हिरवा, ऋतू बरवा,                 पाचुचा वनी रुजवा”      प्रकृती नेहमी प्रत्येक ऋतूमध्ये वातावरणामधील बदलांमधून त्या त्या ऋतू च्या आगमनाची चाहूल देत असते. सगळ्या ऋतूंचे वेगवेगळे गंध असतात. वातावरणानुसार ते आपल्यापर्यंत पोचतात. नवरात्र,दसरा, दिवाळी जवळ आली की थोडासा गारवा जाणवू लागतो. खूप गरम होत नाही आणि थंडी सुद्धा वाजत नाही. मनाला प्रफुल्लित...

Continue reading...

गांधीगिरी

       “वैष्णव जन तो तेने कहिये,            जे पीड पराई जाणें रे|”       संपूर्ण विश्वाला मोहून टाकणारे, नि:शस्त्र असुनही आपली  अशी एक दहशत पसरवून भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारे, भारताचे पितामह,जनक म्हणजे कोण हे सांगण्याची आवश्यकताच नाही. सगळ्यांच्या मनात त्यांची प्रतिमा उमटली असणार.  आजही तरुणांना गांधीगिरी म्हणून त्यांच्याच तत्वांचा आदर वाटतो असे सगळ्यांचे लाडके बापूजी.      “महात्मा...

Continue reading...

विश्वास

          “सावध हरिणी सावध ग,           करील कुणीतरी पारध ग..”          प्रेम ह्या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे विश्वास असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. ह्याच प्रेमात मग वचनं दिली घेतली जातात. वचन देऊन फिरणारी व्यक्ती ही विश्वास घातकी असते आणि विश्वास घात हा आत्मिक गुन्हा आहे. असं म्हणतात कानावर विश्वास ठेऊ नये डोळ्यांना जे...

Continue reading...

हिंदोळा

      “घननीळा, लडीवाळा झुलवु नको हिंदोळा…”    सहज सुलभ शब्दातून जणू स्त्री मन दिसते. ४५ ते ५० हे स्त्री चे वय अश्याच हिंदोळ्यां सारखे दोलायमान असते. हा विषय खरंतर मानसिक, शास्त्रीय(डॉक्टर्स लेव्हलवर) अशा अनेक पातळ्यांवर बोलल्या गेलाय आणि जातोय. तरीही घासून घासून जुनाट झालेला विषय पुन्हा पुन्हा विचारात घ्यावा असाच आहे. हिंदोळा म्हणजे झोका,झूला जो वाऱ्याने सुद्धा हालतो,असेच काहीसे स्त्रीयांचे मन ह्या काळात...

Continue reading...

मन मंथन

      “माझिया मना जरा थांब ना       पाऊले तुझ्या माझिया खुणा         तुझे धावणे अन् मला वेदना…”     विचारांची गर्दी झालेले मन गोंधळलेल्या अवस्थेत धावते आहे. शरीरावर परिणाम रूपांत खूणा दिसताहेत, वेदना उमटताहेत. रोजच्या जीवनात घडणाऱ्या वैयक्तिक घटना कमी म्हणून कि काय पेपर आणि टि.व्ही. वरच्या बातम्या मनस्थिती बिघडवत आहेत.         कोणतीही घटना घडून जाते...

Continue reading...

प्रिती संवाद

           “राजा ललकारी अशी घे,                हाक दिली साद मला दे..”         साद  आली की प्रतिसाद अनाहूतपणे येणारच हे गृहीत असते, त्या करता प्रतिक्षा करावी लागेल असे अपेक्षित नसते. पूर्वी मोठी माणसे घरातल्या लहानांना हाका मारत अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी पण येताजाता लहान मुलांना हाका सहजपणे दिल्या जात. “ओ! आलो आलो किंवा...

Continue reading...

रम्य ते दिवस

     “मन का बोलाविते पुन्हा त्या दिवसांना,             जे कधी ना परतुन आले..”     भूतकाळात, भविष्य काळ आणि जो चालू आहे तो वर्तमान काळ. माणसाला नेहमीच भविष्याची उत्सुकता किंवा चिंता असते आणि भूतकाळात तो कायमच रमतो हे वास्तव आहे. वर्तमान काळा विषयी मनुष्य जरा बेफिकीरच असतो. आला दिवस जगण्यात तो संपत असतो. गेलेल्या किंवा संपलेल्या गोष्टींवर, विषयावर बोलायला...

Continue reading...